AGASTI SEVA
THIS BLOG IS CREATED TO SERVE PEOPLE IN BEST POSSIBLE WAY OFFERS SUGGESTIONS ON TRANSDUCER DESIGN ESPECIALLY ELECTROMECHANICAL TRANSDUCER ,INSTRUMENTATION,MEDICAL ELECTRONICS,ECG RELATED INFORMATION,NEW PROJECTS IN TRANSDUCER CALIBRATION SYSTEMS COULD BE UNDERTAKEN.GUIDANCE IN ISO 9001:2008 CERTIFICATION AND NBA ACCREDITATION PROCESS.
GAJANAN
SUSWAGATAM
OM
NAMO GAJANANNAY
NAMO GAURI ANANDANAY
NAMO GAURIHRHIDAY NANDANAY
NAMO SADSHIVA NANDANAY
NAMASTE LAMBODARAY
NAMO VGHNAHARAY
NAMO MORESHWARAY
NAMASTAYE CHINTAMANI
NAMO MAHAGANAPATI
NAMASTE GIRIJA NANDANAY
NAMASTE BALLALAYA
NAMO NAMAH VARADMURTAYE
NAMAO SIDDHI VINAYAKAY
NAMO DATTATREYAY
NAMO AGASTI
NAMO RENUKA MATAY
I WELCOME ALL THOSE WHO NEED HELP IN STUDIES IN INSTRUMENTATION,BIOMEDICAL INSTRUMENTATION,MECHATRONICS,TRANSDUCER DESIGNS,OPTCAL FIBER COMMUNICATION AND SENSOR DESIGNS,ANALOGUE COMMUNICATION,ELECTRONIC MEASUREMENT SYSTEMS,STUDIES IN PHYSICS AT 10TH AND TWELFTH LEVEL
BE A SCIENCE LOVER
BE AN ENGINEER ALWAYS
LOVE THY PROFESSION ALWAYS
LOVE YOUR CHOSEN BRANCH OF STUDIES AND DEVOTE YOUR LIFE TO DEVELOPE TECHNOLOGY FOR INDIA AND MANKIND
BE ALWAYS READY TO DO INTUITIVE ,INNOVATIVE REAEARCH
ALONG WITH MY PhD FRIENDS I WILL ALWAYS CONTRIBUTE TO DEVELOPE NEW TECHNOLOGY TO HELP CHILDREN,ELDERS ,WOMEN AND POOR OF THE WORLD TO FULL FILL TARGET OF UNITED NATIONS AND INDIA
ALWAYS REMEMBER THAT
WASUDHEIWA KUTUMBAKAM
NAMO GAJANANNAY
NAMO GAURI ANANDANAY
NAMO GAURIHRHIDAY NANDANAY
NAMO SADSHIVA NANDANAY
NAMASTE LAMBODARAY
NAMO VGHNAHARAY
NAMO MORESHWARAY
NAMASTAYE CHINTAMANI
NAMO MAHAGANAPATI
NAMASTE GIRIJA NANDANAY
NAMASTE BALLALAYA
NAMO NAMAH VARADMURTAYE
NAMAO SIDDHI VINAYAKAY
NAMO DATTATREYAY
NAMO AGASTI
NAMO RENUKA MATAY
I WELCOME ALL THOSE WHO NEED HELP IN STUDIES IN INSTRUMENTATION,BIOMEDICAL INSTRUMENTATION,MECHATRONICS,TRANSDUCER DESIGNS,OPTCAL FIBER COMMUNICATION AND SENSOR DESIGNS,ANALOGUE COMMUNICATION,ELECTRONIC MEASUREMENT SYSTEMS,STUDIES IN PHYSICS AT 10TH AND TWELFTH LEVEL
BE A SCIENCE LOVER
BE AN ENGINEER ALWAYS
LOVE THY PROFESSION ALWAYS
LOVE YOUR CHOSEN BRANCH OF STUDIES AND DEVOTE YOUR LIFE TO DEVELOPE TECHNOLOGY FOR INDIA AND MANKIND
BE ALWAYS READY TO DO INTUITIVE ,INNOVATIVE REAEARCH
ALONG WITH MY PhD FRIENDS I WILL ALWAYS CONTRIBUTE TO DEVELOPE NEW TECHNOLOGY TO HELP CHILDREN,ELDERS ,WOMEN AND POOR OF THE WORLD TO FULL FILL TARGET OF UNITED NATIONS AND INDIA
ALWAYS REMEMBER THAT
WASUDHEIWA KUTUMBAKAM
GANAPATI
MAHUR RENUKA MATA
MAHUR VISIT
MAHALAKSMI
Sapta Shrungi
TULAJA BHAWANI MATA
RENUKA MATA
Friday, January 25, 2013
Water boils at 212 degrees Farenheit at sea level. At a height of 1100 feet, water boils at 210 degrees Farenheit. The relationship between the boiling point and height is linear. a) Find the equation for the boiling point B(x) of water in terms of the height, x, in feet. b) Find the boiling point of water (elevation 42 feet) Equation for a line: F(x)=ax+b where a is the slope and b is the y-intercept. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Solve for slope: dy/dx = (210-212)/(1100-0) = -0.001818181818... | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Y-intercept of course is at 212. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
So, we have F(x) = -0.001818181818x + 212 | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
F(42) = 211.923636363636... degrees Farenheit Then Convert Farenheit to Celcius using equation C= (F-32) x(5/9) so in above case we write C=( 211.92363) X (5/9) and this is equal to 99..957Celcius | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Tuesday, September 4, 2012
SANSKAR
संस्कार
संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्न मला एका ने विचारला. मला खरे म्हणजे बरेच काही सांगता येईल असे वाटले. पण हे काही एवढे सोपे नाही हे लक्षात आले. तरी पण याबद्दल काही लिहिता येते का हे मी खालील प्रमाणे लिहून बघितले व आपण हे पटते का सांगा!
लहान मूळ जेंव्हा बोलायला लागते तेंव्हा आई त्याला बाबा आई दादा आजी आजोबा असे म्हणायला शिकवते. बाप्पाल नमस्कार कर हे शिकवते. ह्या मधून ती आई मुलावर एक संस्करण करते कि ज्या योगे ते मूळ तिच्या पद्धतीने प्रगती करू शकते. मग ती त्याला वस्तू गोष्टी याबद्दल सांगते. यातून ती त्याला चांगल मुलगा अथवा मुलगी बनवत जाते. हे संस्करण म्हणजे संस्कार आहेत. पण त्यातही ती जेव्हा रामायण भागवत शिवाजी ह्या गोष्टी सांगते तेंव्हा ती त्याला सुयोग्य व्यक्ती बनवायचा प्रयत्न करते.
याबद्दल एक चांगली गोष्ट प्रसिद्ध आहे. एक मुलगा आई कडून खूप लाड करून मोठा झालेला असतो आई त्याला खरे बोलायला शिकवते पण तो जर खोटे बोलला तर त्याकडे दुर्लक्ष करते व लाडाने त्याला माफ करते. पुढे तो चोरी करतो व पकडला जातो पोलीस त्याला घेवून तुरुंगा कडे नेतात त्या वेळेस तो म्हणतो मला थोडे वेळ आईला भेटू द्या. तो आई कडे येतो तिला सारे ऐकून फार वाईट वाटते कि मुलगा चोर झाला. पण तो म्हणतो आई जरा कान इकडे कर मी तुला काय झाले ते सांगतो ती त्याचे जवळ कान नेते तो पटकन त्या कानाचा जोरकस चावा घेतो. आईला म्हणतो हे जर तू वेळेत संस्कार केले असते तर मी असा झालोच नसतो व हे तिला पटते . तसेच कितीही वयाने मोठे झाले तरी जर योग्य गोष्टी योग्यावेलेत शिकल्या नाहीत तर त्या उत्तर आयुष्यात पश्चाताप करायला लावतात. रमाबाई रानडे सेरीअल मध्ये एक चोरी चा प्रसंग सुंदर दाखवलाय. त्यात एक दागिन्या चा डबा चोरीला जातो त्या बद्दल बराच गोंधळ त्या घरात होतो व मग आरोप प्रत्यारोप होतात व संशायाचे भूत मानेवर स्वार झाल्याने घरातील वातावरण फार दूषित झालेले दाखवले आहे. पण नीट चौकशी न केल्या मुळे व एकमेका वर अनाठाई संशय घेतल्याने हे घडते असे दिसते पण शेवटी माधवराव घरी आल्यावर ते शंका निरसन करतात व मग सारे वातावरण निवळते. पण मग शरम वाटून त्यातील सारेच जण शरमिंदे होतात. ह्याचे कारण असे दिसते कि एका घरात सारे जण कुठली तरी अढी बाळगून राहतात व जरी रोज एकत्र राहत असले तरी त्यांची माने स्वच्छ नसतात ह्याचे कारण विचार योग्य करण्याचा संस्कार झालेला नसतो व उगाच अर्धवट विचार होतो ह्या साठी योग्य शिक्षण हवे व ते घेवून सगळ्यांनी तसे वागले तर संशयाचे भूत निर्माण होत नाही. हासुद्धा उत्तम संस्कार आहे. आधुनिक काळात चांगल विचार करण्या साठी योग्य ते शिक्षण लोकांना दिले पाहिजे व त्या साठी फक्त उच्च शिक्षण घेणे जरुरीचे नाही तर उघड्या डोळ्यांनी व कानांनी सारे ग्रहण करून नीर क्षीर विवेक वापरायला शिकले पाहिजे त्या साठी संस्कार वर्गांची गरज आहे. गीता शिकण्याने ज्ञानेश्वरी शिकण्याने चांगले संस्कार तर होतीलच पण समाज सुयोग्य वर्तन करेल हे निश्चित आहे.
शेवटी संस्कार म्हणजे तरी काय तर योग्य गोष्ट घडण्या साठी वारंवार तेच तेच सध्या सोप्या शब्दात सांगितले जाणे व त्याचा परिणाम योग्य होई पर्यंत सांगत राहणे गरजेचे आहे.
प्रकाश व विकास आमटे यांनी आदिवासी समाजात काम करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्या साठी केलेले प्रयत्न हे सुसंस्कारात मोडतात त्या बद्दल सारा भारतीय समाज त्यांचा ऋणी राहील.
एक लेख वाचला त्या मध्ये अती संस्कार यावर भास्य होते। एका घरात मुलांवर खूप चांगले संस्कार केले जात होतेपण त्या घरात त्या संस्कारांचा देव पूजेचा अर्थ मुलांना बहुधा विपरीत समजला असावा असे दिसले। त्या घरातील एक मुलगी कॉलेज मध्ये जावू लागते। बहुत करून ती फक्त मुलींमध्ये मिसळते। त्या मुले तिला मुले कशी बोलतात कशी असतात या बद्दल काहीच कल्पना नसते तिच्या आईने तिच्यावर असे संस्कार केले असतात की मुलांशी बोलणे त्यांचे बरोबर हसणे खिदळणे त्यांचे कडून भेट वस्तू घेणे हे गैर आहे व असे घडले तर आई जीव देऊन टाकेल ही धमकी पण दिलेली असते त्या मुले एकदा ग्यादरिंग चे काळात एक मुलगा तिच्या कडे येतो व सहज म्हणतो कि तू मला आवडली तुझी साडी छान आहे त्या बरो बर सगळ्या मुली हसून तिला खिजावतात हेच ती मुलगी फार मनावर घेते तो मुलगा निघून जातो पण हिला मात्र अपराधी भाव निर्माण होतो व ती कॉलेज सोडून द्यायच्या गोष्टी करते कारण तिला आई आता जीव देणार असे वाटे ह्यावर नंतर एक मानस शास्त्रीय उपचार त्यना सुचवला जातो व त्या शिवाय तिच्या वर संमोहनाने सुद्धा उपचार केले जातात। त्या नंतर ती मुलगी सुधारून परत योग्य विचार करू लागते व सुधारते। ह्या गोष्टीवरून पालकांनी सुधा हे ध्यानात घ्यायला हवे की कसे वागावे त्यचे काय परिणाम होतील हे ध्यानी घेवून मुलंना समजावे व त्यातून ह्या आधुनिक जगात सर्व तर्हेच्या गोष्टीना वागणुकीने तोंड देवू शकणारी पिढी तयार
संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्न मला एका ने विचारला. मला खरे म्हणजे बरेच काही सांगता येईल असे वाटले. पण हे काही एवढे सोपे नाही हे लक्षात आले. तरी पण याबद्दल काही लिहिता येते का हे मी खालील प्रमाणे लिहून बघितले व आपण हे पटते का सांगा!
लहान मूळ जेंव्हा बोलायला लागते तेंव्हा आई त्याला बाबा आई दादा आजी आजोबा असे म्हणायला शिकवते. बाप्पाल नमस्कार कर हे शिकवते. ह्या मधून ती आई मुलावर एक संस्करण करते कि ज्या योगे ते मूळ तिच्या पद्धतीने प्रगती करू शकते. मग ती त्याला वस्तू गोष्टी याबद्दल सांगते. यातून ती त्याला चांगल मुलगा अथवा मुलगी बनवत जाते. हे संस्करण म्हणजे संस्कार आहेत. पण त्यातही ती जेव्हा रामायण भागवत शिवाजी ह्या गोष्टी सांगते तेंव्हा ती त्याला सुयोग्य व्यक्ती बनवायचा प्रयत्न करते.
याबद्दल एक चांगली गोष्ट प्रसिद्ध आहे. एक मुलगा आई कडून खूप लाड करून मोठा झालेला असतो आई त्याला खरे बोलायला शिकवते पण तो जर खोटे बोलला तर त्याकडे दुर्लक्ष करते व लाडाने त्याला माफ करते. पुढे तो चोरी करतो व पकडला जातो पोलीस त्याला घेवून तुरुंगा कडे नेतात त्या वेळेस तो म्हणतो मला थोडे वेळ आईला भेटू द्या. तो आई कडे येतो तिला सारे ऐकून फार वाईट वाटते कि मुलगा चोर झाला. पण तो म्हणतो आई जरा कान इकडे कर मी तुला काय झाले ते सांगतो ती त्याचे जवळ कान नेते तो पटकन त्या कानाचा जोरकस चावा घेतो. आईला म्हणतो हे जर तू वेळेत संस्कार केले असते तर मी असा झालोच नसतो व हे तिला पटते . तसेच कितीही वयाने मोठे झाले तरी जर योग्य गोष्टी योग्यावेलेत शिकल्या नाहीत तर त्या उत्तर आयुष्यात पश्चाताप करायला लावतात. रमाबाई रानडे सेरीअल मध्ये एक चोरी चा प्रसंग सुंदर दाखवलाय. त्यात एक दागिन्या चा डबा चोरीला जातो त्या बद्दल बराच गोंधळ त्या घरात होतो व मग आरोप प्रत्यारोप होतात व संशायाचे भूत मानेवर स्वार झाल्याने घरातील वातावरण फार दूषित झालेले दाखवले आहे. पण नीट चौकशी न केल्या मुळे व एकमेका वर अनाठाई संशय घेतल्याने हे घडते असे दिसते पण शेवटी माधवराव घरी आल्यावर ते शंका निरसन करतात व मग सारे वातावरण निवळते. पण मग शरम वाटून त्यातील सारेच जण शरमिंदे होतात. ह्याचे कारण असे दिसते कि एका घरात सारे जण कुठली तरी अढी बाळगून राहतात व जरी रोज एकत्र राहत असले तरी त्यांची माने स्वच्छ नसतात ह्याचे कारण विचार योग्य करण्याचा संस्कार झालेला नसतो व उगाच अर्धवट विचार होतो ह्या साठी योग्य शिक्षण हवे व ते घेवून सगळ्यांनी तसे वागले तर संशयाचे भूत निर्माण होत नाही. हासुद्धा उत्तम संस्कार आहे. आधुनिक काळात चांगल विचार करण्या साठी योग्य ते शिक्षण लोकांना दिले पाहिजे व त्या साठी फक्त उच्च शिक्षण घेणे जरुरीचे नाही तर उघड्या डोळ्यांनी व कानांनी सारे ग्रहण करून नीर क्षीर विवेक वापरायला शिकले पाहिजे त्या साठी संस्कार वर्गांची गरज आहे. गीता शिकण्याने ज्ञानेश्वरी शिकण्याने चांगले संस्कार तर होतीलच पण समाज सुयोग्य वर्तन करेल हे निश्चित आहे.
शेवटी संस्कार म्हणजे तरी काय तर योग्य गोष्ट घडण्या साठी वारंवार तेच तेच सध्या सोप्या शब्दात सांगितले जाणे व त्याचा परिणाम योग्य होई पर्यंत सांगत राहणे गरजेचे आहे.
प्रकाश व विकास आमटे यांनी आदिवासी समाजात काम करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्या साठी केलेले प्रयत्न हे सुसंस्कारात मोडतात त्या बद्दल सारा भारतीय समाज त्यांचा ऋणी राहील.
एक लेख वाचला त्या मध्ये अती संस्कार यावर भास्य होते। एका घरात मुलांवर खूप चांगले संस्कार केले जात होतेपण त्या घरात त्या संस्कारांचा देव पूजेचा अर्थ मुलांना बहुधा विपरीत समजला असावा असे दिसले। त्या घरातील एक मुलगी कॉलेज मध्ये जावू लागते। बहुत करून ती फक्त मुलींमध्ये मिसळते। त्या मुले तिला मुले कशी बोलतात कशी असतात या बद्दल काहीच कल्पना नसते तिच्या आईने तिच्यावर असे संस्कार केले असतात की मुलांशी बोलणे त्यांचे बरोबर हसणे खिदळणे त्यांचे कडून भेट वस्तू घेणे हे गैर आहे व असे घडले तर आई जीव देऊन टाकेल ही धमकी पण दिलेली असते त्या मुले एकदा ग्यादरिंग चे काळात एक मुलगा तिच्या कडे येतो व सहज म्हणतो कि तू मला आवडली तुझी साडी छान आहे त्या बरो बर सगळ्या मुली हसून तिला खिजावतात हेच ती मुलगी फार मनावर घेते तो मुलगा निघून जातो पण हिला मात्र अपराधी भाव निर्माण होतो व ती कॉलेज सोडून द्यायच्या गोष्टी करते कारण तिला आई आता जीव देणार असे वाटे ह्यावर नंतर एक मानस शास्त्रीय उपचार त्यना सुचवला जातो व त्या शिवाय तिच्या वर संमोहनाने सुद्धा उपचार केले जातात। त्या नंतर ती मुलगी सुधारून परत योग्य विचार करू लागते व सुधारते। ह्या गोष्टीवरून पालकांनी सुधा हे ध्यानात घ्यायला हवे की कसे वागावे त्यचे काय परिणाम होतील हे ध्यानी घेवून मुलंना समजावे व त्यातून ह्या आधुनिक जगात सर्व तर्हेच्या गोष्टीना वागणुकीने तोंड देवू शकणारी पिढी तयार
Sunday, August 12, 2012
Aruna's Beauty Tips for marathi ladies
मी मराठी बुटी टिप्स पाठवीत आहे
१ दिवसातून आठ ते दहा वेळा गाल फुगवून पाण्याच्या चुळा भराव्यात , त्यामुळे गाला वरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
२. दररोज केंव्हाही पाणी पिताना बसून पाणी प्यावे त्यामुळे गुढघे दुखी कमी होण्यास मदत होते
३. कॉम्पुटर मुले डोळ्याला जो ताण येतो तो कमी करण्या साठी मधून मधून डोळ्याच्या पापण्या अलगद थोडा काल बंद कराव्यात.
१ दिवसातून आठ ते दहा वेळा गाल फुगवून पाण्याच्या चुळा भराव्यात , त्यामुळे गाला वरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
२. दररोज केंव्हाही पाणी पिताना बसून पाणी प्यावे त्यामुळे गुढघे दुखी कमी होण्यास मदत होते
३. कॉम्पुटर मुले डोळ्याला जो ताण येतो तो कमी करण्या साठी मधून मधून डोळ्याच्या पापण्या अलगद थोडा काल बंद कराव्यात.
Thursday, July 26, 2012
SHRIMAD BHAGWADGEETA ADHYAY IMPORTANTANT SHLOKAS
अध्याय 01
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः I
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय II 01 II
पांचजन्यम हृषीकेशो देवदत्तम धनंजयः I
पौंड्रम दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरहः II 15 II
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति I
वेपथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते II 28 II
आधाय 02
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरो S पराणि I
तथा शरीराणि विहाय जीर्णा -
न्यन्यानी संयाति नवानि देही II 22 II
नैनं छिंदन्ति शस्राणि नैनं दहति पावकः I
न चैनं क्लेद यंत्यापो न शोषयति मारुतः II 23 II
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः I
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय II 01 II
पांचजन्यम हृषीकेशो देवदत्तम धनंजयः I
पौंड्रम दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरहः II 15 II
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति I
वेपथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते II 28 II
आधाय 02
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरो S पराणि I
तथा शरीराणि विहाय जीर्णा -
न्यन्यानी संयाति नवानि देही II 22 II
नैनं छिंदन्ति शस्राणि नैनं दहति पावकः I
न चैनं क्लेद यंत्यापो न शोषयति मारुतः II 23 II
Wednesday, July 25, 2012
ADITYA HRDAYAM STOTRAM
आदित्य हृदयम स्तोत्रं
AS TOLD BY THE GREAT SAGE AGASTI TO
LORD RAMA ( भगवान प्रभू श्री राम )
This stotra forms a part of yudhha kand of maharshi valmiki’ s RAMAYAN. This is a hymn to sun god (soorya dew) is ascribed to great sage Agastya muni.
The first two sloakas depict the situation when this hymn was presented to Shree RAMA.
A forced respite was introduced in the battle between Ravana and Rama. The Rawana was whisked by his charioteer avoid being killed.
Shrimad Bhagwadgeeta Adhyay Titles
श्रीमद भगवद गीता अध्याय : नाम श्लोक संख्या
अध्याय 01 :- अर्जुन विषादयोग ४७
अध्याय 02 :- सांग्ख्य योग ७२
अध्याय 03 :- कर्मयोग ४३
अध्याय 04 :- ज्ञान कर्म संन्यास योग ४२
अध्याय 05 :- कर्मसंन्यास योग २९
अध्याय 06 :- आत्मसंयम योग ४७
अध्याय 07 :- ज्ञानविज्ञान योग ३०
अध्याय 08 :- अक्षरब्रह्म योग २८
अध्याय 09 :- राजविद्या राजगुह्य योग ३४
अध्याय 10 :- विभूति योग ४२
अध्याय 11 :- विश्वरूप दर्शन योग ५५
अध्याय 12 :- भक्ति योग २०
अध्याय 13 :- क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग ३४
अध्याय 14 :- गुणत्रयविभाग योग २७
अध्याय 15 :- पुरुषोत्तम योग २०
अध्याय 16 :- दैवासुरसंपद्विभाग योग २४
अध्याय 17 :- श्रद्धात्रयविभाग योग २८
अध्याय 18 :- मोक्ष्यसंन्यास योग ७८
काही महत्वाची माहिती
१) धृतराष्ट्र ची श्लोक संख्या १
२) सन्जय ची श्लोक संख्या ४१
३) अर्जुना ची श्लोक संख्या ८४
४) श्री भगवान कृष्ण ची श्लोक संख्या ५७४
एकूण श्लोक संख्या ७००
Subscribe to:
Posts (Atom)
HUMAN HEART SECTION
HUMAN HEART
About Me
- MANDAR KHURJEKAR
- PUNE, MAHARASHTRA, India
- PROFESSOR(ELECTRONICS) DEPARTMENT OF E & TC VISHWAKARMA INSTITUTE OF INFORMATION TECHNOLOGY PUNE INDIA, Brother of Sanju and Vaiju and shantanu and dinar and sachin and arawind and prabhakar and sharad and madan and shree and vishwas and uday and jaimimni and sudhakar and Taii and varsha and manik and usha and shalini and shobha and alka and mohini.