संस्कार
संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्न मला एका ने विचारला. मला खरे म्हणजे बरेच काही सांगता येईल असे वाटले. पण हे काही एवढे सोपे नाही हे लक्षात आले. तरी पण याबद्दल काही लिहिता येते का हे मी खालील प्रमाणे लिहून बघितले व आपण हे पटते का सांगा!
लहान मूळ जेंव्हा बोलायला लागते तेंव्हा आई त्याला बाबा आई दादा आजी आजोबा असे म्हणायला शिकवते. बाप्पाल नमस्कार कर हे शिकवते. ह्या मधून ती आई मुलावर एक संस्करण करते कि ज्या योगे ते मूळ तिच्या पद्धतीने प्रगती करू शकते. मग ती त्याला वस्तू गोष्टी याबद्दल सांगते. यातून ती त्याला चांगल मुलगा अथवा मुलगी बनवत जाते. हे संस्करण म्हणजे संस्कार आहेत. पण त्यातही ती जेव्हा रामायण भागवत शिवाजी ह्या गोष्टी सांगते तेंव्हा ती त्याला सुयोग्य व्यक्ती बनवायचा प्रयत्न करते.
याबद्दल एक चांगली गोष्ट प्रसिद्ध आहे. एक मुलगा आई कडून खूप लाड करून मोठा झालेला असतो आई त्याला खरे बोलायला शिकवते पण तो जर खोटे बोलला तर त्याकडे दुर्लक्ष करते व लाडाने त्याला माफ करते. पुढे तो चोरी करतो व पकडला जातो पोलीस त्याला घेवून तुरुंगा कडे नेतात त्या वेळेस तो म्हणतो मला थोडे वेळ आईला भेटू द्या. तो आई कडे येतो तिला सारे ऐकून फार वाईट वाटते कि मुलगा चोर झाला. पण तो म्हणतो आई जरा कान इकडे कर मी तुला काय झाले ते सांगतो ती त्याचे जवळ कान नेते तो पटकन त्या कानाचा जोरकस चावा घेतो. आईला म्हणतो हे जर तू वेळेत संस्कार केले असते तर मी असा झालोच नसतो व हे तिला पटते . तसेच कितीही वयाने मोठे झाले तरी जर योग्य गोष्टी योग्यावेलेत शिकल्या नाहीत तर त्या उत्तर आयुष्यात पश्चाताप करायला लावतात. रमाबाई रानडे सेरीअल मध्ये एक चोरी चा प्रसंग सुंदर दाखवलाय. त्यात एक दागिन्या चा डबा चोरीला जातो त्या बद्दल बराच गोंधळ त्या घरात होतो व मग आरोप प्रत्यारोप होतात व संशायाचे भूत मानेवर स्वार झाल्याने घरातील वातावरण फार दूषित झालेले दाखवले आहे. पण नीट चौकशी न केल्या मुळे व एकमेका वर अनाठाई संशय घेतल्याने हे घडते असे दिसते पण शेवटी माधवराव घरी आल्यावर ते शंका निरसन करतात व मग सारे वातावरण निवळते. पण मग शरम वाटून त्यातील सारेच जण शरमिंदे होतात. ह्याचे कारण असे दिसते कि एका घरात सारे जण कुठली तरी अढी बाळगून राहतात व जरी रोज एकत्र राहत असले तरी त्यांची माने स्वच्छ नसतात ह्याचे कारण विचार योग्य करण्याचा संस्कार झालेला नसतो व उगाच अर्धवट विचार होतो ह्या साठी योग्य शिक्षण हवे व ते घेवून सगळ्यांनी तसे वागले तर संशयाचे भूत निर्माण होत नाही. हासुद्धा उत्तम संस्कार आहे. आधुनिक काळात चांगल विचार करण्या साठी योग्य ते शिक्षण लोकांना दिले पाहिजे व त्या साठी फक्त उच्च शिक्षण घेणे जरुरीचे नाही तर उघड्या डोळ्यांनी व कानांनी सारे ग्रहण करून नीर क्षीर विवेक वापरायला शिकले पाहिजे त्या साठी संस्कार वर्गांची गरज आहे. गीता शिकण्याने ज्ञानेश्वरी शिकण्याने चांगले संस्कार तर होतीलच पण समाज सुयोग्य वर्तन करेल हे निश्चित आहे.
शेवटी संस्कार म्हणजे तरी काय तर योग्य गोष्ट घडण्या साठी वारंवार तेच तेच सध्या सोप्या शब्दात सांगितले जाणे व त्याचा परिणाम योग्य होई पर्यंत सांगत राहणे गरजेचे आहे.
प्रकाश व विकास आमटे यांनी आदिवासी समाजात काम करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्या साठी केलेले प्रयत्न हे सुसंस्कारात मोडतात त्या बद्दल सारा भारतीय समाज त्यांचा ऋणी राहील.
एक लेख वाचला त्या मध्ये अती संस्कार यावर भास्य होते। एका घरात मुलांवर खूप चांगले संस्कार केले जात होतेपण त्या घरात त्या संस्कारांचा देव पूजेचा अर्थ मुलांना बहुधा विपरीत समजला असावा असे दिसले। त्या घरातील एक मुलगी कॉलेज मध्ये जावू लागते। बहुत करून ती फक्त मुलींमध्ये मिसळते। त्या मुले तिला मुले कशी बोलतात कशी असतात या बद्दल काहीच कल्पना नसते तिच्या आईने तिच्यावर असे संस्कार केले असतात की मुलांशी बोलणे त्यांचे बरोबर हसणे खिदळणे त्यांचे कडून भेट वस्तू घेणे हे गैर आहे व असे घडले तर आई जीव देऊन टाकेल ही धमकी पण दिलेली असते त्या मुले एकदा ग्यादरिंग चे काळात एक मुलगा तिच्या कडे येतो व सहज म्हणतो कि तू मला आवडली तुझी साडी छान आहे त्या बरो बर सगळ्या मुली हसून तिला खिजावतात हेच ती मुलगी फार मनावर घेते तो मुलगा निघून जातो पण हिला मात्र अपराधी भाव निर्माण होतो व ती कॉलेज सोडून द्यायच्या गोष्टी करते कारण तिला आई आता जीव देणार असे वाटे ह्यावर नंतर एक मानस शास्त्रीय उपचार त्यना सुचवला जातो व त्या शिवाय तिच्या वर संमोहनाने सुद्धा उपचार केले जातात। त्या नंतर ती मुलगी सुधारून परत योग्य विचार करू लागते व सुधारते। ह्या गोष्टीवरून पालकांनी सुधा हे ध्यानात घ्यायला हवे की कसे वागावे त्यचे काय परिणाम होतील हे ध्यानी घेवून मुलंना समजावे व त्यातून ह्या आधुनिक जगात सर्व तर्हेच्या गोष्टीना वागणुकीने तोंड देवू शकणारी पिढी तयार
संस्कार म्हणजे काय ? हा प्रश्न मला एका ने विचारला. मला खरे म्हणजे बरेच काही सांगता येईल असे वाटले. पण हे काही एवढे सोपे नाही हे लक्षात आले. तरी पण याबद्दल काही लिहिता येते का हे मी खालील प्रमाणे लिहून बघितले व आपण हे पटते का सांगा!
लहान मूळ जेंव्हा बोलायला लागते तेंव्हा आई त्याला बाबा आई दादा आजी आजोबा असे म्हणायला शिकवते. बाप्पाल नमस्कार कर हे शिकवते. ह्या मधून ती आई मुलावर एक संस्करण करते कि ज्या योगे ते मूळ तिच्या पद्धतीने प्रगती करू शकते. मग ती त्याला वस्तू गोष्टी याबद्दल सांगते. यातून ती त्याला चांगल मुलगा अथवा मुलगी बनवत जाते. हे संस्करण म्हणजे संस्कार आहेत. पण त्यातही ती जेव्हा रामायण भागवत शिवाजी ह्या गोष्टी सांगते तेंव्हा ती त्याला सुयोग्य व्यक्ती बनवायचा प्रयत्न करते.
याबद्दल एक चांगली गोष्ट प्रसिद्ध आहे. एक मुलगा आई कडून खूप लाड करून मोठा झालेला असतो आई त्याला खरे बोलायला शिकवते पण तो जर खोटे बोलला तर त्याकडे दुर्लक्ष करते व लाडाने त्याला माफ करते. पुढे तो चोरी करतो व पकडला जातो पोलीस त्याला घेवून तुरुंगा कडे नेतात त्या वेळेस तो म्हणतो मला थोडे वेळ आईला भेटू द्या. तो आई कडे येतो तिला सारे ऐकून फार वाईट वाटते कि मुलगा चोर झाला. पण तो म्हणतो आई जरा कान इकडे कर मी तुला काय झाले ते सांगतो ती त्याचे जवळ कान नेते तो पटकन त्या कानाचा जोरकस चावा घेतो. आईला म्हणतो हे जर तू वेळेत संस्कार केले असते तर मी असा झालोच नसतो व हे तिला पटते . तसेच कितीही वयाने मोठे झाले तरी जर योग्य गोष्टी योग्यावेलेत शिकल्या नाहीत तर त्या उत्तर आयुष्यात पश्चाताप करायला लावतात. रमाबाई रानडे सेरीअल मध्ये एक चोरी चा प्रसंग सुंदर दाखवलाय. त्यात एक दागिन्या चा डबा चोरीला जातो त्या बद्दल बराच गोंधळ त्या घरात होतो व मग आरोप प्रत्यारोप होतात व संशायाचे भूत मानेवर स्वार झाल्याने घरातील वातावरण फार दूषित झालेले दाखवले आहे. पण नीट चौकशी न केल्या मुळे व एकमेका वर अनाठाई संशय घेतल्याने हे घडते असे दिसते पण शेवटी माधवराव घरी आल्यावर ते शंका निरसन करतात व मग सारे वातावरण निवळते. पण मग शरम वाटून त्यातील सारेच जण शरमिंदे होतात. ह्याचे कारण असे दिसते कि एका घरात सारे जण कुठली तरी अढी बाळगून राहतात व जरी रोज एकत्र राहत असले तरी त्यांची माने स्वच्छ नसतात ह्याचे कारण विचार योग्य करण्याचा संस्कार झालेला नसतो व उगाच अर्धवट विचार होतो ह्या साठी योग्य शिक्षण हवे व ते घेवून सगळ्यांनी तसे वागले तर संशयाचे भूत निर्माण होत नाही. हासुद्धा उत्तम संस्कार आहे. आधुनिक काळात चांगल विचार करण्या साठी योग्य ते शिक्षण लोकांना दिले पाहिजे व त्या साठी फक्त उच्च शिक्षण घेणे जरुरीचे नाही तर उघड्या डोळ्यांनी व कानांनी सारे ग्रहण करून नीर क्षीर विवेक वापरायला शिकले पाहिजे त्या साठी संस्कार वर्गांची गरज आहे. गीता शिकण्याने ज्ञानेश्वरी शिकण्याने चांगले संस्कार तर होतीलच पण समाज सुयोग्य वर्तन करेल हे निश्चित आहे.
शेवटी संस्कार म्हणजे तरी काय तर योग्य गोष्ट घडण्या साठी वारंवार तेच तेच सध्या सोप्या शब्दात सांगितले जाणे व त्याचा परिणाम योग्य होई पर्यंत सांगत राहणे गरजेचे आहे.
प्रकाश व विकास आमटे यांनी आदिवासी समाजात काम करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्या साठी केलेले प्रयत्न हे सुसंस्कारात मोडतात त्या बद्दल सारा भारतीय समाज त्यांचा ऋणी राहील.
एक लेख वाचला त्या मध्ये अती संस्कार यावर भास्य होते। एका घरात मुलांवर खूप चांगले संस्कार केले जात होतेपण त्या घरात त्या संस्कारांचा देव पूजेचा अर्थ मुलांना बहुधा विपरीत समजला असावा असे दिसले। त्या घरातील एक मुलगी कॉलेज मध्ये जावू लागते। बहुत करून ती फक्त मुलींमध्ये मिसळते। त्या मुले तिला मुले कशी बोलतात कशी असतात या बद्दल काहीच कल्पना नसते तिच्या आईने तिच्यावर असे संस्कार केले असतात की मुलांशी बोलणे त्यांचे बरोबर हसणे खिदळणे त्यांचे कडून भेट वस्तू घेणे हे गैर आहे व असे घडले तर आई जीव देऊन टाकेल ही धमकी पण दिलेली असते त्या मुले एकदा ग्यादरिंग चे काळात एक मुलगा तिच्या कडे येतो व सहज म्हणतो कि तू मला आवडली तुझी साडी छान आहे त्या बरो बर सगळ्या मुली हसून तिला खिजावतात हेच ती मुलगी फार मनावर घेते तो मुलगा निघून जातो पण हिला मात्र अपराधी भाव निर्माण होतो व ती कॉलेज सोडून द्यायच्या गोष्टी करते कारण तिला आई आता जीव देणार असे वाटे ह्यावर नंतर एक मानस शास्त्रीय उपचार त्यना सुचवला जातो व त्या शिवाय तिच्या वर संमोहनाने सुद्धा उपचार केले जातात। त्या नंतर ती मुलगी सुधारून परत योग्य विचार करू लागते व सुधारते। ह्या गोष्टीवरून पालकांनी सुधा हे ध्यानात घ्यायला हवे की कसे वागावे त्यचे काय परिणाम होतील हे ध्यानी घेवून मुलंना समजावे व त्यातून ह्या आधुनिक जगात सर्व तर्हेच्या गोष्टीना वागणुकीने तोंड देवू शकणारी पिढी तयार
No comments:
Post a Comment